महाराष्ट्र

३ किलोमीटरच्या पलिकडील शाळांमध्येही आरटीई प्रवेश 

नागपूर : बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क (आरटीई) कायदा, २००९ अंतर्गत ३ किलोमीटरच्या परिघातील खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यात…

पुढे वाचा
गुन्हे

सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी शाळेनंतर घरी जात असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे.…

पुढे वाचा
महाराष्ट्र

पुणे कँटोन्मेंटच्या प्रश्नांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा

पुणे/नवी दिल्ली : पुणे कँटोन्मेंट बोर्डातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून केंद्रीय संरक्षण मंत्री…

पुढे वाचा
महाराष्ट्र

बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा : डॉ. प्रशांत पानसरे 

पिंपरी : गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संतुलित विचार आणि जबाबदार कृती या मूल्यांचा उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयोग केल्यास उत्तम व्यवसाय…

पुढे वाचा
राजकीय

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी…

पुढे वाचा
राष्ट्रीय

राहुल गांधी यांच्या वतीने भाषणाची सीडी मागितली; फिर्यादींकडून पेन ड्राईव्ह सादर

पुणे : पुणे येथील विशेष न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर यांच्या संदर्भातील कथित बदनामी प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू…

पुढे वाचा
गुन्हे

तीन कॉलेजेसच्या परिसरातच जुगार अड्डा असल्याचे समजूनही शिक्रापूर पोलीस मख्खच; आता प्रतीक्षा पोलीस महासंचालकांच्या कारवाईची 

पुणे : कोरेगाव भीमा येथे पिंपळे जगताप रोडवर तीन कॉलेजेसच्या परिसरात जुगार माफिया बिनधास्त तीन पानी पत्त्याचा क्लब चालवत आहेत.…

पुढे वाचा
राष्ट्रीय

प्रेमी युगुलांसाठी धक्कादायक बातमी, पळून जाऊन लग्न करणं शक्य नाही?

गुजरात : गुजरातमध्ये आता लग्न करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे. त्यासाठी राज्यातील भाजप सरकार २० वर्षांपूर्वीच्या विवाह नोंदणी…

पुढे वाचा
महाराष्ट्र

मुंबई : एआय हे मानवी बुद्धिमत्तेचा पर्याय नसून सर्वांना संधी देणारे माध्यम ठरू शकते, त्याचा वापर इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रासाठीही…

पुढे वाचा
महाराष्ट्र

कृषिसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून…

पुढे वाचा
Back to top button